शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

युनोच्या सुरक्षा परिषदेवर भारताचा जोरदार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 06:17 IST

दहशतवादी संघटना असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीच जाहीर केलेल्या गटांच्या नेत्यांवर बंदी घालण्याचा विचार करण्यावरच, अनेक महिने लागत असल्याबद्दल भारताने

संयुक्त राष्ट्रे : दहशतवादी संघटना असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीच जाहीर केलेल्या गटांच्या नेत्यांवर बंदी घालण्याचा विचार करण्यावरच, अनेक महिने लागत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर कठोर टीका केली आहे.‘जैश- ए- महंमद’चा (जेईएम) प्रमुख मसूद अझहर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालावी, यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना प्रलंबित’ ठेवल्याचा संदर्भ यामागे आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांवर बंदी घालण्यात परिषदेच्या असहायतेवर भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांनी टीका केली. संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहरला दहशतवादी जाहीर करावे, यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना चीनने तांत्रिक मुद्द्यावर अडवून ठेवले होते. या तांत्रिक अडथळ््याची सहा महिन्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर, चीनने आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. गोगलगाईची गती आणि सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवरील कधीही न संपणारी चर्चा यावर अकबरुद्दीन यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ही कोंडी फोडण्याची वेळ आलेली आहे.’ (वृत्तसंस्था)