शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली

By admin | Updated: March 27, 2016 13:14 IST

भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या चाचण्यांमुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २७ - भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या चाचण्यांमुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढणार असून, प्रादेशिक शांततेवरही परिणाम होतो असे अमेरिकेने म्हटले आहे. कुठल्याही अण्विक आणि क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाची आम्हाला चिंता वाटते. 
 
त्यामुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढतो असे अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर म्हणाले. भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल टोनर यांना विचारले असता त्यांनी आम्ही आमची चिंता भारताच्या कानावर घातली आहे असे सांगितले. 
 
भारताबरोबर आमची याविषयावर काय व्दिपक्षीय सविस्तर चर्चा झाली ते सांगू शकत नाही पण आम्ही आमची चिंता कानावर घातली असे टोनर यांनी सांगितले. भारताने अलीकडेच स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्र वाहू के-४ क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यावर अमेरिकेने टीका केली आहे. भारताची अण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतवर हे के-४ मिसाईल तैनात करण्यात येणार आहे.