शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान

By admin | Updated: September 26, 2016 13:42 IST

भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. भारताने युद्धाचे पाऊल उचलले तर, त्याचा उलटा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाच झळ बसेल.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २६ - भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. भारताने युद्धाचे पाऊल उचलले तर, त्याचा उलटा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाच झळ बसेल. आमची भारताबरोबर युद्ध करण्याची इच्छा नाही आणि या टप्प्यावर युद्ध पुकारले तर, भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल याची भारताला पूर्णपणे कल्पना आहे असे पाकिस्तानी डिप्लोमॅटसना वाटते. 
 
डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने कोणाचेही नाव न छापता पाकिस्तानी डिप्लोमॅटसच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. संपूर्ण जगात पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. भारताची ती एक कल्पनाच राहील उलट भारतच एकाकी पडले असे या डिप्लोमॅटसचे म्हणणे आहे. 
 
आम्ही आमच्या १८ जवानांचे बलिदान विसरणार नाही. सैन्य न बोलता आपला पराक्रम दाखवेल या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचक इशा-यानंतर पाकिस्तानातील अस्वस्थतता अधिकच वाढली आहे. भारताला युद्धाच्या परिणामांचे ग्यान सांगणा-या पाकिस्तानच्या नुसत्या युद्ध सरावाने त्यांचा शेअर बाजार कोसळला याचा मात्र या डिप्लोमॅटसना विसर पडला.