शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान

By admin | Updated: September 26, 2016 13:42 IST

भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. भारताने युद्धाचे पाऊल उचलले तर, त्याचा उलटा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाच झळ बसेल.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २६ - भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. भारताने युद्धाचे पाऊल उचलले तर, त्याचा उलटा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाच झळ बसेल. आमची भारताबरोबर युद्ध करण्याची इच्छा नाही आणि या टप्प्यावर युद्ध पुकारले तर, भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल याची भारताला पूर्णपणे कल्पना आहे असे पाकिस्तानी डिप्लोमॅटसना वाटते. 
 
डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने कोणाचेही नाव न छापता पाकिस्तानी डिप्लोमॅटसच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. संपूर्ण जगात पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. भारताची ती एक कल्पनाच राहील उलट भारतच एकाकी पडले असे या डिप्लोमॅटसचे म्हणणे आहे. 
 
आम्ही आमच्या १८ जवानांचे बलिदान विसरणार नाही. सैन्य न बोलता आपला पराक्रम दाखवेल या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचक इशा-यानंतर पाकिस्तानातील अस्वस्थतता अधिकच वाढली आहे. भारताला युद्धाच्या परिणामांचे ग्यान सांगणा-या पाकिस्तानच्या नुसत्या युद्ध सरावाने त्यांचा शेअर बाजार कोसळला याचा मात्र या डिप्लोमॅटसना विसर पडला.