शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

'भारताचा आदर्श समोर ठेवा' असं म्हणालोच नाही, पाकिस्तान लष्करप्रमुखांची पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 13:25 IST

पाकिस्तानने भारताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असं म्हणलोच नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - पाकिस्तानने भारताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असं म्हणलोच नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी कमार बाजवांनी वक्तव्य केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत ही माहिती चुकीची असल्याचं सांगितलं आहे. 
 
लष्करप्रमुखांनी रावळपिंडीत अधिका-यांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्य यासंबंधीच्या बातम्या आणि प्रतिक्रिया चुकीच्या असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. 
 
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानधील वृत्तपत्र नेशनने यासंबंधी वृत्त देताना डिसेंबरमध्ये बाजवा यांची अधिका-यांसोबत बैठक झाली असल्याचं सांगितलं आहे. 'लष्कराला सरकारमध्ये हस्तक्षेप करत सरकार चालवण्याचा काहीच अधिकार नाही. भारतात लष्कराच्या हस्तक्षेपाशिवाय लोकशाही व्यवस्था सुरळीत चालू आहे असून त्यांना ते योग्यप्रकारे जमलं आहे', असं लष्करप्रमुख कमार बाजवा यावेळी बोलल्याच या वृतात सांगण्यात आलं होतं. 
 
तसंच या बैठकीत लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी अधिका-यांनी 'आर्मी अॅण्ड नेशन' हे पुस्तक वाचण्याचं आवाहनदेखील केलं. या पुस्तकात भारतात लोकशाही का यशस्वी ठरली यासंबंधी लिहिण्यात आलं आहे. मात्र प्रवक्ते आसिफ गफूर यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.
 
या वृत्तामुळे पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला होता. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानने सत्ता आपल्या हाती घेतली असताना लष्करप्रमुखांचं हे वक्तव्य त्यांच्यासाठी खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक होतं.