शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आमूलाग्र आर्थिक बदलाची अपेक्षा अव्यवहार्य

By admin | Updated: March 13, 2015 00:39 IST

भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेच्या देशात अनेक नकाराधिकाराची केंद्रे असताना अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठे बदल घडण्याची अपेक्षा अ

वॉशिंग्टन : भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेच्या देशात अनेक नकाराधिकाराची केंद्रे असताना अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठे बदल घडण्याची अपेक्षा अवास्तव असल्याचे स्पष्ट मत भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.मुख्य सल्लागारपदी गेल्या वर्षी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सुब्रमण्यम यांनी येथे पिटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठेच्या थिंक टँकमध्ये बोलताना वरील मत व्यक्त केले. भारताची अर्थव्यवस्था ही पुष्कळच सावरत असली तरी उसळी घेणारी नाही, असे ते म्हणाले.सुब्रमण्यम म्हणाले की, गेल्या महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात फार मोठ्या सुधारणांच्या घोषणेची अपेक्षा करणे अव्यवहार्य होते. नवे सरकार महत्त्वाच्या धोरणांसह व आर्थिक सुधारणांसह हळूहळू का असेना; पण निश्चयाने पुढे जात आहे व हे प्रयत्न येत्या काळात भारताचा चेहरा बदलवतील. या अर्थसंकल्पाने सुधारणांची गती कायम राखली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात केंद्र, राज्य व वेगवेगळ्या संस्था या नकाराधिकारासारख्या असतात.