शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शाकाहारामुळे दरवर्षी ७० लाख लोक कमी मरतील

By admin | Updated: June 20, 2017 01:07 IST

जगात १२ जून हा जागतिक मांसमुक्त दिन साजरा केला जातो. जर जग अचानक शाकाहारी बनले, तर त्याचे काय परिणाम असतील?

जगात १२ जून हा जागतिक मांसमुक्त दिन साजरा केला जातो. जर जग अचानक शाकाहारी बनले, तर त्याचे काय परिणाम असतील? जलवायू, वातावरण, आमचे आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम असतील हे आम्ही सांगतो आहोत.२०५० पर्यंत जग शाकाहारी बनले, तर दरवर्षी ७० लाख लोक कमी मरण पावतील व जनावरांशी संबंधित उत्पादने अजिबात खाल्ले नाहीत तर दरवर्षी ८० लाख लोक कमी मरण पावतील.आॅक्सफर्ड मार्टिन स्कूल फ्युचर आॅफ फूड प्रोगॅ्रममधील संशोधक मार्को स्प्रिंगमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यसामुग्रीशी संबंधित उत्सर्जनात ६० टक्के घट होईल. रेड मीटपासून मुक्तीमुळे हे घडेल. कारण रेड मीट मिथेन गॅस बाहेर सोडणाऱ्या जनावरांपासून मिळते.मांसाची विक्री कमी झाल्यास हृदयविकार, मधुमेह, अर्धांगवायू व कर्करोगाची शक्यता संपून जाईल. जगात सकल देशी उत्पादनाचा दोन किंवा तीन टक्के पैसा उपचारांवर खर्च होतो तो होणार नाही.यामुळे विकसनशील जगातील शेतकऱ्यांचे जबर नुकसान होईल. आफ्रिकेत सहाराच्या जवळ सहेल लँड आहे व तेथील लोक उदरनिर्वाहासाठी पशुपालनावर विसंबून आहेत. या लोकांना तेथून दुसरीकडे कायमस्वरूपी स्थलांतर करावे लागेल व त्यामुळे त्यांची संस्कृती संकटात सापडेल.जंगलात एक प्रकारचे संतुलन राहील. नाहीशी होत असलेली जैवविविधता वाचेल. आधी शाकाहारी जनावरांना वाचवण्यासाठी हिंसक जनावरांना ठार मारले जायचे.जनावरांशी संबंधित उद्योगांत जे आहेत त्यांना नवा रोजगार शोधावा लागेल. ते कृषी, जैवऊर्जा आणि वनीकरणाकडे वळू शकतात. जर त्यांना दुसरा रोजगार मिळाला नाही, तर मोठ्या संख्येने ते बेरोजगार होतील व त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होईल.