शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

उत्तर ध्रुवाभोवतीच्या बर्फाचे नुकसान आर्टिक हवामानामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:51 IST

उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे आहे.

ओस्लो : उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे आहे. उर्वरित नुकसान हे मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे असल्याचे शास्त्रज्ञांनी सोमवारी सांगितले. या अभ्यासातून असे संकेत मिळत आहेत की आर्टिक महासागर हा येत्या काही वर्षांत बर्फमुक्त होण्याची भीती आहे. मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगने जो धोका दिसत आहे तो काहीसा पुढे ढकला जाऊ शकतो पण वारे त्यांच्या वातावरण थंड करण्याच्या भूमिका परत वठवणार असतील तरच. आर्टिक हवामानातील नैसर्गिक बदल हे १९७९ पासून सप्टेंबरमध्ये समुद्री बर्फात जी घट झाली तिला ३० ते ५० टक्के जबाबदार असू शकतील, असे अमेरिकास्थित शास्त्रज्ञांच्या तुकडीने नेचर क्लायमेट चेंज या पाक्षिकात लिहिले आहे. समुद्राच्या बर्फात सप्टेंबर २०१२ मध्ये विक्रमी म्हणता येईल अशी घट झाली होती. हा काळ आर्टिकमध्ये उशिराचा उन्हाळ््याच्या काळ असतो. १९७९ मध्ये उपग्रहांद्वारे ज्या नोंदी ठेवल्या गेल्या त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. मार्चच्या मध्यात बर्फ खूपच कमी आहे. २०१६ व २०१५ मध्ये हिवाळा खूपच कमी होता. या अभ्यासाने आर्टिकच्या वातावरणातील नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल यांना वेगवेगळे केले. हा अभ्यास म्हणतो की आर्टिकच्या हवामानात दशकांपासून होणारे बदल हे ट्रॉपिकल पॅसिफिक ओशनमधील बदलांमुळेही असू शकतील. जर हा नैसर्गिक बदल नजीकच्या भविष्यात थांबवला तर आम्हाला गेल्या काही दिवसांत झपाट्याने जो बर्फ वितळत आहे तो थांबवता येईल एवढेच काय समुद्री बर्फ पुन्हा प्राप्त करता येईल, असे या अभ्यासाचे प्रमुख सांता बार्बारा येथील युनिव्हरसिटी आॅफ कॅलिफोर्नियाचे क्विंगहुआ डिंग यांनी म्हटले.