शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू

By admin | Updated: September 18, 2015 03:06 IST

झपाट्याने वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. ही तर धोक्याची घंटा आहे. जर यावर नियंत्रण मिळविले नाही, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची

वॉशिंग्टन : झपाट्याने वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. ही तर धोक्याची घंटा आहे. जर यावर नियंत्रण मिळविले नाही, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची ही संख्या दुप्पट होऊ शकते, असा इशारा अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिकांनी दिला आहे.जर्मनी, सौदी अरेबिया आणि हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी हे निष्कर्ष काढले आहेत. प्रामुख्याने कृषी व औद्योगिकीकरण अधिक असलेल्या देशात धुरामुळे व कारखान्यातील वायू प्रदूषणामुळे हा धोका वाढत असल्याचे या अध्ययनात म्हटले आहे. वायू प्रदूषणावर जर नियंत्रण मिळविता आले नाही, तर २०५० पर्यंत वायू प्रदूषणाच्या बळींची संख्या दुप्पट होऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्रीचे अभ्यासक जोस लिलायवेल्ड यांनी यासंदर्भातील एका पत्रिकेत प्रकाशित लेखात म्हटले आहे की, तीन महिन्यांत झालेले हृदयविकाराचे, स्ट्रोकचे मृत्यू याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ कॅरोलिनाच्या पर्यावरण विभागाचे प्रोफेसर जेसन वेस्ट यांनी म्हटले आहे की, जगभरात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यात सहा टक्के मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होतात, असे दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)