शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

वायचाळ पिंंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

हिंगोली : वायचाळ पिंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

हिंगोली : वायचाळ पिंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

९ फेब्रुवारी रोजी सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया ८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमन सातकर यांना तिच्या नातेवाईक मंडळींनी बिनविरोध निवडून आणले होते. यानंतर सदरील महिलेस विरोधी लोकांनी गायब करुन अज्ञात स्थळी ठेवले होते. या महिलेचा शोध तिच्या नाईवाईकांस तिची मुलगी सुद्धा करीत होती. यानंतर सुमन सातकर यांचा शोध लागल्यानंतर सुमन यांना चक्कर आली व त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. चक्कर येवून पडल्यामुळे सुमन सातकर यांना मार लागला. पण या महिलेने राजकीय सुडापोटी ज्या महिलांचा संबंध नाही. त्या महिलांचे नाव सुद्धा गुन्ह्यात सांगितले आहे. या सर्व महिलांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहे. यामुळे गावातील शांतता भंग झाली असून ज्या महिलांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहे. या प्ररकणातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे वायचाळ पिंपरी ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर बापुराव सोळंके, विश्वास सोळंके, ज्ञानेश्वर देवकर, अमोल देवकर, अरुण देवकर, अनिल देवकर, गंगाराम मुधोळकर, पंडीत देवकर, अरुण सोळंके, संतोष सोळंके, मारोती देवकर, सुरेश देवकर, विष्णु भगत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.