शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:23 IST

येत्या चोवीस तासांत मराठवाड्याला थंडीच्या लाटेचा फटका सोसावा लागण्याची भीती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येत्या चोवीस तासांत मराठवाड्याला थंडीच्या लाटेचा फटका सोसावा लागण्याची भीती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी चांगलाच गारठा जाणवत होता. तापमान १२ अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्यात रात्रीच्या वेळी प्रवास करणे तर अवघडच होवून बसले होते. इतकी थंडी वाढली होती. मध्यंतरी ही लाट ओसरली होती. त्यानंतर मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याचे जाणवत आहे. आता हवामान खात्याने पुन्हा इशारा देत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर झोपू नये. उबदार कपडे घेवूनच बाहेर पडावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण यांनी केले आहे.