शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

विविध कार्यालयांतील पुढाऱ्यांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:12 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढाऱ्यांची विविध कार्यालयांतील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्हा परिषद, नगरपालिका अशा राजकीय गप्पांचा आखाडा रंगविणाºया ठिकाणीही पुढारी चुकूनच आला तर पहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढाऱ्यांची विविध कार्यालयांतील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्हा परिषद, नगरपालिका अशा राजकीय गप्पांचा आखाडा रंगविणाºया ठिकाणीही पुढारी चुकूनच आला तर पहायला मिळत आहे.यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तरीही कोणत्याच पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नाही. तसा वंचित आघाडीने उमेदवार दिला. मात्र प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वांनाच झुलवत ठेवले आहे. निष्ठावंत, स्थानिक, परके अशा वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत आहे. काँग्रेसचे विद्यमान खा.राजीव सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरीही त्यांनी स्वत: अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. मतदारसंघात यापूर्वी कमालीचे सक्रिय राहणारे सातव आता गुजराथच्या नियोजनातच जास्त वेळ घालवत आहेत. तर दुसरीकडे ते उभे राहिले नाही तर काँग्रेसकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा होत आहे. शिवसेनेत तर कधीच एका नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे मातोश्रीवर वारंवार बैठका होत आहेत. अजूनही या पक्षाचा उमेदवार कोण? हे निश्चित नाही. मागच्या वेळी पराभूत झालेला उमेदवार नव्हे, तर नवा चेहरा देण्याची तयारी सुरू असल्याने सेनेला उमेदवारी वेळेत जाहीर करावी लागणार आहे. अपुºया तयारीवर लढा देणार तरी कसा, हा प्रश्न आहे.या सर्व प्रकाराच्या चर्चा मिनी मंत्रालय, नगरपालिकेत हमखास घडायचा. मात्र आचारसंहिता लागल्यानंतर पुढाऱ्यांनी मंजुरी मिळालेल्या विकास कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या कार्यालयांकडे कोणी फारसे फिरकताना दिसत नाही. गर्दीने गजबजून जाणाºया पदाधिकाºयांच्या दालनातही आता रिकाम्या खुर्च्याच पहायला मिळत आहेत. अधिकारी यामुळे निश्चिंत झाले आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा