शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

पावसाळ्यापूर्वीची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

मागील १५ मेपासून शहरातील १० ते १२ नगरांमध्ये पावसाळापूर्व नाले व इतर स्वच्छता मोहिमेची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

मागील १५ मेपासून शहरातील १० ते १२ नगरांमध्ये पावसाळापूर्व नाले व इतर स्वच्छता मोहिमेची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरील कामे अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नाल्यांतून पाणी अलगदपणे जावे म्हणून मोठ्या नाल्यांची जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई केली जात आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे लवकरात लवकर व योग्य पद्धतीने व्हावीत यासाठी टास्क फोर्स टीम तयार करण्यात आली आहे. नेमलेली टास्क फोर्स टीम मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रभारी स्वच्छता निरीक्षक मुंजाजी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.

पावसाळ्यापूर्वीच्या ३६ कामांपैकी २० कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे दोन दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती टास्कफोर्स टीमने दिली.

पावसाळापूर्व कामाला आला वेग...

शहरातील सिद्धार्थनगर, अंबिका टॉकीज परिसर, मोसीकॉल परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, औंढा रोड परिसर, पेन्शनपुरा, नाईकनगर, हरण चौक, गांधी चौक, महावीर चौक, रिसाला परिसर, गाडीपुरा परिसर, आदी छोट्या-मोठ्या नगरांमधील नाल्यांची तसेच इतर स्वच्छता कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणची कामे दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत.