शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गत पंधरा दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरासह वसमत, सेनगाव, औंढा आणि कळमनुरी तालुक्यांत विशेष मोहीम ...

गत पंधरा दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरासह वसमत, सेनगाव, औंढा आणि कळमनुरी तालुक्यांत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान खांबावर झाडांचा विळखा असणे, वाकलेले खांब दुरुस्त करणे, ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली आहेत. आजमितीस तरी जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यास ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महावितरण कंपनीस सहकार्य करावे

तिन्ही ऋतूंमध्ये पावसाळा हा महत्त्वाचा ऋतू आहे. या दिवसांत वादळी वारे किंवा जास्तीचा पाऊस झाल्यास शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून वीजपुरवठा काही काळाकरिता खंडित करावा लागतो. अशावेळी ग्राहकांनी संयम ठेवणे गरजेचे असते. दुसरीकडे ग्राहकांनी आपल्या घरातील तसेच उद्योगासाठी वापरण्यात येत असलेल्या विजेचा वापर काटकसरीने करावा आणि महावितरण कंपनीस सहकार्य करावे.