शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीसाठीही कुणी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर ओसरू लागला आहे. अजूनही अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली नाही. मात्र, चाचण्या घटल्याचे दिसून ...

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर ओसरू लागला आहे. अजूनही अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली नाही. मात्र, चाचण्या घटल्याचे दिसून येत आहे. सध्या नागरिक घराबाहेर पडत नसल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने चाचण्या घटल्या, की नागरिकांनी यासाठी टाळाटाळ चालविली, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी शहरात फिरते पथक, जिल्हा रुग्णालय व साठे वाचनालय अशा तीन ठिकाणी चाचण्या होत होत्या. शिवाय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या चाचण्या वेगळ्या असायच्या. आता चाचण्यांची केंद्रही सगळीकडेच कमी झाली आहेत. एखाद्या गावात जास्त रुग्ण आढळले की, तेथेच कॅम्पही लावला जात होता. तोही प्रकार आता बंद झाला आहे. एवढेच काय तर जिल्हा रुग्णालयातील केंद्रही बंद पडले आहे. एकट्या साठे वाचनालयातील केंद्रावरूनच तपासण्या होत आहेत. या ठिकाणी अँटिजन व आरटीपीसीआर दोन्ही प्रकारच्या चाचण्या होत आहेत. मात्र, मध्यंतरी चाचणीची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच असल्याने अनेकांना त्यानंतर आल्यावर चाचणीसाठी केंद्र शोधत फिरण्याची वेळ येत होती. आता केंद्र असले तरीही त्याची वेळ तीच कायम असल्याने तीननंतर एखादा रुग्ण आला तर त्याची चाचणी करायला दुसरा दिवसच उजाडतो. त्यातही आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिला तर आणखी एक ते दोन दिवस वाया जातात. अँटिजन चाचणीतच बाधित आढळला, तर निदान उपचार तरी वेळेवर सुरू होतात. या सर्व प्रकारामुळे चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळेच तर रुग्णसंख्या घटली नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. या केंद्राची वेळ वाढविण्याची गरज असून, त्यामुळे कोरोनाचा कहर आणखी कमी करण्यात यश मिळणार आहे.