शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

कयाधू नदी होतेय मृतप्राय

By admin | Updated: December 1, 2014 15:07 IST

शहराजवळून /वाहणार्‍या कयाधू नदीत मोठय़ा प्रमाणात कचर्‍याचे ढिगारे साचले असून गटाराचे पाणीही याच नदीत सोडले जात आहे.

हिंगोली : /शहराजवळून /वाहणार्‍या कयाधू नदीत मोठय़ा प्रमाणात कचर्‍याचे ढिगारे साचले असून गटाराचे पाणीही याच नदीत सोडले जात आहे. प्रवाहित नसलेल्या या नदीपात्रात उतरणेही मुश्किल झाले असून दुर्गंधीने परिसीमा गाठली आहे.

हिंगोली जिल्ह्याची ओळख कयाधू नदीने होते. यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने नदीला एकदाही मोठा पूर आला नाही. एक-दोनदा साधारण पाणी वाहिले. मात्र त्यामुळे यात साठलेली घाण काही वाहून गेली नाही. या नदीची साफसफाई करण्यासाठी न. प. ला वेळ नाही. मात्र त्यात नागरिक व पालिकाही घाण आणून टाकत आहे. शिवाय नदीच्या शहरातील ड्रेनेजचे घाण पाणीही नदीत सोडले जाते. नदीत येत असलेले ड्रेनेजचे पाणी ठराविक अंतरावर सोडणे गरजेचे असतानासुध्दा कुणी पुढाकार घेतलेला नाही. मलनिसारण प्रकल्प उभारण्याइतपत पालिकेची स्थिती सक्षम नाही. असा प्रकल्प उभारण्यासाठी आतापर्यंत कोणी जागरुकपणे नदीच्या उपयुक्ततेकडे पाहिलेही नाही. परिणामी, घाणीत जास्तच भर पडत आहे. तसेच नदीत मृत प्राणी आणून टाकले जात असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. येथून जवळच मोठा पूल आहे. या मार्गावर औंढा नागनाथ व नर्सी नामदेव हे मुख्य दोन देवस्थाने असल्याने दर्शनासाठी बाहेर गावावरून भक्तगण येतात. या नदीचे असे बेहाल पाहून त्यांना पुढे जावे लागते. शिवाय हिंगोलीत येणार्‍यांचे दुर्गंधीनेच स्वागत होते. तसेच या भागात महादेव मंदिर असल्याने दर सोमवारी महिला येथे दर्शनासाठी येतात. मात्र त्यांनासुध्दा घाणीचा सामना करावा लागत आहे. नजीकच दोन स्मशानभूमी आहेत. तेथेही येणार्‍यांनाही हेच दिसते. युवा प्रतिष्ठानने नदीच्या साफसफाईसाठी पुढाकार घेतला होता. काही काळ कार्यकर्ते येथे राबलेही मात्र त्यांना कुणाचीही साथ मिळाली नाही. /(प्रतिनिधी) 
 
पात्र बनले उथळ 
■ शहरानजीक नदीपात्रात दरवर्षी कचरा टाकला जात असल्याने येथे पात्र उथळ बनत आहे. त्यामुळे अतवृष्टी झाल्यास पुराचा धोका होण्याची शक्यता आहे. तर घाणीमुळे येथील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे.
--------------
नदी पात्रात थेट ड्रेनेजचे घाण पाणी न जाण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी मलनिसारण केंद्रा उभारणीच्या प्रस्तावासाठी बैठक घेवून मंत्रालयाकडे तो पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ड्रेनेजचा प्रश्न २५ वर्षांपर्यंत सुटण्यास मदत होणार आहे. तसेच नदीच्या साफसफाईसाठी जानेवारीत बैठक घेण्यात येणार असून नदीतील सफाईचे टेंडर काढण्यात येणार आहे. त्यांनतर सात दिवसांच्या आत साफसफाई केली जाईल.  - हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, न.प.हिंगोली मलनिस्सारण केंद्राचा प्रस्ताव पाठविणार