शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्हाभरात जोरदार पाऊस; शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

हिंगोली : पंधरा दिवसांच्या खंडानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी जिल्हाभरात सर्वदूर जोराचा पाऊस झाला. विजांच्या ...

हिंगोली : पंधरा दिवसांच्या खंडानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी जिल्हाभरात सर्वदूर जोराचा पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

जिल्ह्यात शनिवारी रात्री काही तास पाऊस झाला. रविवारी पुन्हा सकाळपासून ११ वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी कडक ऊन पडले होते. त्यानंतर मात्र औंढा तालुक्यातील येहळेगाव (सोळंके), वसमत तालुक्यातील दारेफळ, आदी शिवारात पावसास सुरुवात झाली. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास औंढा येथेही मुसळधार पावसास सुरुवात झाली. वसमत तालुक्यातील जवळाबाजार येथेही अधून-मधून पाऊस सुरूच होता. तसेच कौठा शिवारातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कळमनुरीसह तालुक्यातील जवळा पांचाळ, दांडेगाव, आदी भागातही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना हिंगोलीत मात्र सायंकाळी सातपर्यंत म्हणावा तेवढा पाऊस नव्हता. त्यानंतर सात वाजता मुसळधार पावसास सुरुवात झाली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहिल्यांदाच जोराचा पाऊस झाल्याने नाले ओसंडून वाहत होते. तसेच ओढ्यालाही पाणी आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहत होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेवटच्या घटका मोजत असलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे.

फोटो कयाधू नदी नांदापूर