शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST

२०२२ पर्यत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्वपूर्ण असून तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे, ...

२०२२ पर्यत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्वपूर्ण असून तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे, अशा सूचना जि.प. चे मु्ख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांनी संबंधितांना केल्या. अभियानाचे स्वरुप व विविधस्तरावर मिळणारे गुण याबद्दल प्रकल्प संचालक धनवंत माळी यांनी मार्गदर्शन केले.

केेंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासनाचा निर्णय क्र. (१०७), १९ नोव्हेंबर २०२० नुसार २० नोव्हेंबर २० ते २८ फेब्रुवारी २०२१ या शंभर दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण जिल्हा तालुका व ग्राम स्तरावर राबवायचे आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिाकारी व प्रकल्प संचालक यांनी गृह निर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण घरकुलात गुणवत्ता आणणे तसेच शासकीय यंत्राने बरोबर समाजातील सर्व घटक पंचायतराज संस्था स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे हा उद्देश असून त्याबद्दल मार्गदर्शन केले.

घेण्यात आलेल्या कार्यशाळेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पोहरे, उमेश स्वामी, राठोड, तहसीलदार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, जिल्हा मार्गदर्शी बँक अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास योजनाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.