शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या ...

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसाही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. सोमवारपर्यंत मागच्या २४ तासात जिल्ह्यात ९.४० मिमी. पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात ४.००, कळमनुरी ३.८०, वसमत ०.५०, औंढा नागनाथ १७.७०, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त २६.२० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहिली होती. त्यानंतर मात्र अद्याप नदीला एकही मोठा पूर आला नाही. जिल्ह्यातील तलाव, बंधारे अजूनही तहानलेलीच असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी झाला होता १२०.४८ टक्के पाऊस

जिल्ह्यात गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५८.२० मिलिमीटर पाऊस झाला होता. याची टक्केवारी १२०.४८ एवढी झाली होती. यावर्षी अधून-मधून पाऊस होत असला तरी आतापर्यंत ४६५.१० मिमी पाऊस झाला आहे. मान्सून कालावधी संपण्यासाठी आणखी दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला तर वार्षिक सरासरी गाठली जाईल. सध्या पावसाची शक्यता लक्षात घेता आगामी काळात हा पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)

तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी

हिंगोली ८६७.९० ४५१.६० ५२.०३

कळमनुरी ७९५.४० ४८०.१० ६०.३६

वसमत ८२४.०० ४५२.३० ५४.८९

औंढा ७३६.१० ५४०.७० ७३.४५

सेनगाव ७२९.७० ४३१.२० ५९.०९

एकूण ७९५.३० ४६५.१० ५८.४८