शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

१७ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

हिंगोली: येलदरी धरणातील पाणी व धरणाच्या वरील ११ गावांत पडलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी ...

हिंगोली: येलदरी धरणातील पाणी व धरणाच्या वरील ११ गावांत पडलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी ४ धरणाचे बाराही दरवाजे ४ फुटांनी उघडले होते. शुक्रवारी २ फुटाने उघडले. १७ हजार क्युसेसने २४ सप्टेंबर रोजी धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यास सुरुवात करण्यात आला.

२० सप्टेंबरपासून सिद्धेश्वर धरणाच्या वरती असलेलेल्या ११ गावांमध्ये पाऊस चांगलाच पडत आहे. पहिल्या दिवशी ६ दरवाजे २ फुटाने तर ६ दरवाजे ३ फुटाने उघडले होते. दुसऱ्या दिवशी १२ दरवाजे ३ फुटाने तर तिसऱ्या दिवशी १२ दरवाजे ४ फुटाने उघडले आहेत. चौथ्या दिवशी बारा दरवाजे परत दोन फुटाने उघडले. सद्य:स्थितीत धरणातील पाणीसाठा २५६.८०४ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ८०.९६ दलघमी एवढा आहे. मागच्या तीन दिवसांपासून चिंचखेडा, हिवरखेडा, घडोळी, आमदरी, लिंबाळा, कोल्डेगाव, तांदूळवाडी, बोडका, ब्राह्मणवाडी, डिग्रस आदी ११ गावांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा वाढला आहे.

पाण्याचा येवा धरणात जास्त झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पूर्णा नदीखालील २२ गावांना चौथ्या दिवशीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा येवा लक्षात घेता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

-भूषण कनोज, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग