शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज ...

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज असतांना वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. या परिसरातील विद्युत पंपाला पाच तास वीजपुरवठा करण्याचा नियम केला. मात्र या नियमामध्येही वीजपुरवठ्याचा वेळ आढळून बदलून देण्यात आली आहे. त्यातच पिकांना पाण्याची अतिआवश्यकता असताना वीजपुरवठा सतत खंडित हाेत आहे. त्यातच वीज अधून - मधून जात आहे. यामुळे राेहित्रात बिघाड हाेण्याच्या घटना वारंवार हाेत आहेत. तसेच पाच तासाच्या वीजपुरवठ्यात वीजही कमी दाबाने येत असल्यामुळे विद्युत मोटारी चालत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी इंजिनद्वारे पिकांना पाणी देत आहेत. यासाठी वीजवितरण कंपनीने शेतीतील विद्युत पंपांना बारा तास वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली आहे.