शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज ...

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज असतांना वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. या परिसरातील विद्युत पंपाला पाच तास वीजपुरवठा करण्याचा नियम केला. मात्र या नियमामध्येही वीजपुरवठ्याचा वेळ आढळून बदलून देण्यात आली आहे. त्यातच पिकांना पाण्याची अतिआवश्यकता असताना वीजपुरवठा सतत खंडित हाेत आहे. त्यातच वीज अधून - मधून जात आहे. यामुळे राेहित्रात बिघाड हाेण्याच्या घटना वारंवार हाेत आहेत. तसेच पाच तासाच्या वीजपुरवठ्यात वीजही कमी दाबाने येत असल्यामुळे विद्युत मोटारी चालत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी इंजिनद्वारे पिकांना पाणी देत आहेत. यासाठी वीजवितरण कंपनीने शेतीतील विद्युत पंपांना बारा तास वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली आहे.