शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज ...

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज असतांना वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. या परिसरातील विद्युत पंपाला पाच तास वीजपुरवठा करण्याचा नियम केला. मात्र या नियमामध्येही वीजपुरवठ्याचा वेळ आढळून बदलून देण्यात आली आहे. त्यातच पिकांना पाण्याची अतिआवश्यकता असताना वीजपुरवठा सतत खंडित हाेत आहे. त्यातच वीज अधून - मधून जात आहे. यामुळे राेहित्रात बिघाड हाेण्याच्या घटना वारंवार हाेत आहेत. तसेच पाच तासाच्या वीजपुरवठ्यात वीजही कमी दाबाने येत असल्यामुळे विद्युत मोटारी चालत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी इंजिनद्वारे पिकांना पाणी देत आहेत. यासाठी वीजवितरण कंपनीने शेतीतील विद्युत पंपांना बारा तास वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली आहे.