शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शववाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

जिल्ह्यात २३ मार्च, २०२० पासून कोरोनाने शिरकाव केला आहे, तेव्हापासून अहोरात्र सर्वच वाहक जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या ...

जिल्ह्यात २३ मार्च, २०२० पासून कोरोनाने शिरकाव केला आहे, तेव्हापासून अहोरात्र सर्वच वाहक जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. कधी-कधी मृत्यूसोबतही प्रवास करण्याची वेळ चालकांवर येते. जिल्ह्यात एकूण १२ रुग्णवाहिका असून, यामध्ये कोविड रुग्णांसाठी ६ तर नाॅनकोविड रुग्णांसाठी ६ रुग्णवाहिका आजमितीस कार्यरत अहेत. १२ रुग्णवाहिकेवर २४ चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत विकास ग्रुपच्या वतीने २४ चालकांना पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य दिले जाते. रुग्णवाहिकेच्या सर्व चालकांची पुरेपूर अशी काळजी घेतली जाते.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे शासनाने संरक्षणार्थ ‘पीपीई’ किट दिली आहे, परंतु उन्हाची दाहकता पाहता ‘पीपीई’ किट नकोसे वाटत आहे. नाही म्हणून कसे चालेल, असे म्हणत ‘पीपीई’ किट घालून आज आम्ही सर्व चालक मंडळी मृत्यूसोबत प्रवास करतो आहोत. दुसरीकडे ‘पीपीई’ किटमुळे जीव गुदमरतोय, अशी प्रतिक्रिया काही चालकांनी व्यक्त केली. शासन व ‘बिविजी’ ग्रुप सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचेही चालकांनी सांगितले.