शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

हिंगोली : केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या दोघांकडून इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल आकारणी करण्यात येत आहे. यामुळे ...

हिंगोली : केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या दोघांकडून इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल आकारणी करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक कुंचबणा होत आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीजबिल विरोधात संभाजी ब्रिगेडकडून ९ फेब्रुवारी राेजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीजबिलाबाबत निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, केंद्र सरकार, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार दोघे मिळून सर्वसामान्य जनतेची आर्थिक कुंचबणा करीत आहेत. केंद्र सरकारने प्रचंड मोठी इंधन दरवाढ केली आहे. तर राज्य सरकारने वाढीव वीजबिल आकारणी करून सर्वसामान्य जनतेचे खिसे कापले आहेत. यासाठी या दोन्ही सरकार सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल मागे घ्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश ॲड. अध्यक्ष मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष सतीश महागांवकर, राम पुंड, माराेती कऱ्हाळे, नामदेव कदम, विजय डाढाळे, ज्ञानेश्वर माकणे, अलाेक इंगाेले, कृष्णा जाधव, नितीन भाेसले, नारायण खराटे, अंकुश व्यवहारे, राजू जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. फाेटाे नं. ०२