शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बसगाडी चक्क बनतेय ढकलगाडी

By admin | Updated: December 22, 2014 15:06 IST

जुनाट व मोडकळीस आलेल्या बसगाड्यांत होत असलेल्या नेहमीच्या बिघाडांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष करीत सुरू असलेला राज्य परिवहन मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

गोरेगाव : /ग्रामीण /मार्गावर पाठविण्यात येणार्‍या जुनाट व मोडकळीस आलेल्या बसगाड्यांत होत असलेल्या नेहमीच्या बिघाडांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष करीत सुरू असलेला राज्य परिवहन मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.सेनगाव तालुक्यातील गोरेगाव हे परिसरातील ५२ खेड्यांची बाजारपेठ संबोधल्या जात असून व्यवहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. जिल्हा, तालुक्याला व वाशिम, रिसोड आदी ठिकाणी जाण्यासाठी दळण वळणाच्या दृष्टीने परिसरातील गावासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. असे असताना गावच्या दळणवळण सुविधेकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे.गोरेगाव मार्गावर हिंगोली आगाराच्या मोजक्याच बसफेर्‍या सुरू असून तालुक्यासाठी एकही बसफेरी नाही. विदर्भात जाण्यासाठीची पूर्ण भिस्त वाशिम-रिसोड आगाराच्या बस फेर्‍यांवर आहे. आधीच बसफेर्‍या कमी आणि त्यात पाठविण्यात येत असलेल्या बसगाड्या जुन्या व मोडकळीस आल्यामुळे वाहतूक सेवेचा बोजवारा उडत आहे. जुनाट मोडकळीस आलेल्या बसगाड्यांमध्ये सतत होत असलेल्या बिघाडांमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. अन्यथा खाजगी वाहनातून जिकिरीचा प्रवास करावा लागत आहे. संबधित या बाबीकडे दुर्लक्ष करीत परिवहन मंडळाच्या या कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. /(वार्ताहर)