शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कळमनुरीत ८७५ जागेसाठी २०८२ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज भरला नव्हता. ...

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज भरला नव्हता. दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर रोजी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबर रोजी १६७ तर २९ डिसेंबर रोजी ६२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अर्ज भरता आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २०८२ अर्ज भरण्यात आले. यावेळी तहसील कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून आजपर्यंत एकूण २०८२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये ऑनलाईनचाही खोडा निर्माण झाला होता. १०९ ग्रामपंचायतच्या ८७५ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण २०८२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.