शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीवर दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
6
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
7
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
8
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
9
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
10
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
11
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
12
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
13
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
14
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
15
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
16
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
17
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
18
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
19
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
20
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू

वायरमनचा विषबाधेने मृत्यू पाळधीनजीक सापडला मृतदेह : सकाळपासून होते घरून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 22:25 IST

जळगाव : आयोध्यानगरातील रहिवासी व धरणगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले मोहन बाबुराव वाघ (४३) यांचा शुक्रवारी संध्याकाळी पाळधीनजीक मृतदेह आढळून आला. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

जळगाव : आयोध्यानगरातील रहिवासी व धरणगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले मोहन बाबुराव वाघ (४३) यांचा शुक्रवारी संध्याकाळी पाळधीनजीक मृतदेह आढळून आला. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
वावडदा येथील मूळ रहिवासी असलेले मोहन वाघ हे आयोध्यानगरात राहतात. ते वीज वितरण कंपनीत धरणगाव येथे कार्यरत असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होते. नुकतीच त्यांची रुग्णालयातून सु˜ी झाली होती.
कार्यालयात जायचे सांगून गेले घरून...
शुक्रवारी सकाळी कार्यालयात जाऊन येतो असे सांगून ते घरून गेले होते. घरी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता महामार्गावर पाळधीजवळ एका पुलानजीक त्यांची दुचाकी दिसली. तेथे आजूबाजूला पाहिले असता ते जमिनीवर पडलेले आढळले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी त्यांनी जमिनीवर तळमळत पाय घासल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले.

नातेवाईकांचा आक्रोश...
मोहन वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. त्यांना काय ताण होता, त्यांनी असे का केले असा शोक नातेवाईक करीत होते.
मयत वाघ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.