शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

पावसाळी चिकचिकाटांतही ठेवा स्वत:ला फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 16:03 IST

उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर या गोष्टी कराव्याच लागतील..

ठळक मुद्देपावसाळ्यांत जड आहार बंद करावैयक्तिक स्वच्छता पाळापाणी उकळून प्याकोल्ड्रिंक्सपासून दूर राहा

- मयूर पठाडेपावसाळ्यात कसलं एकदम भारी वांटतं ना? सगळीकडे हिरवंगार रान पसरलेलं असतं, हा हिरवा निसर्ग तुम्हाला मोहिनी घालतोच आणि तुम्हीही निघता फिरायला या निसर्गाच्या कुशीत..आपल्या साºया चित्तवृत्ती निसर्गाच्या या सान्निध्यात फुलून येतात. निसर्गाशी आपण तादात्म्य पावतो आणि त्याची संगत कधीच सोडू नये असंही वाटतं..या साºया गोष्टी खºया आहेतच, पण खरंतर पावसाळ्यांत बºयाचदा यापेक्षा वेगळं चित्र आपल्याला दिसतं. सारखा पाऊस पडत असतो. सगळीकडे चिकचिक झालेली असते. डास, माशा, किडे यांचा फैलाव झालेला असतो. सारं वातावरण रोगट झालेलं असतं.. हे रोगट वातावरण तुम्हालाही त्याच्या कुशीत ओढतंच. त्यामुळेच या काळात बºयाचदा आपल्याला डल वाटतं. सारा प्रसन्नपणा आणि उत्साह गळून गेलेला असतो. काहीच करावंसं वाटत नाही. ओढूनताणून हा उत्साह आपल्याला टिकवावा लागतो.पण असं जर होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं?पावसाळ्याच्या दिवसात कसा टिकवून ठेवायचा आपला उत्साह?काही नाही, सोप्पं आहे. खाली दिलेल्या या गोष्टी करा, म्हणजे बघा, या पचपचलेल्या वातावरणातही तुम्ही फ्रेश राहता की नाही ते:

कसा टिकवायचा उत्साह?

१- सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कधीच जड आहार घेऊ नका. कितीही आवडला तरी. या काळात आपला आहार लाइटच हवा. भुकेपेक्षा चार घास जरा कमीच खा.२- काहीतरी काम करीत राहा. उत्साहवर्धक गोष्टी करीत राहा. पावसाळ्यात बºयाचदा लिथार्जी येते. काहीच करावंसं वाटत नाही. आपल्या आवडीचं काम करीत राहिलं तर ही लिथार्जी तुमच्यापासून दूर पळेल.३- पावसाळ्यात सर्वाधिक लक्ष द्यावं लागतं ते पर्सनल हायजिनकडे. या काळात जरा जास्तच स्वच्छता पाळावी लागते. ही स्वच्छता पाळली तर अनेक आजार तर तुमच्यापासून दूर राहतीलच, पण ढगाळ वातावरणातली नकारात्मकता तुम्हाला घेरणार नाही.४- या काळात पाणी शक्यतो उकळूनच प्या. पाणी उकळून प्याल्याने या वातावरणात होणारे जवळपास ९५ टक्के आजार तुमच्यापासून दूर पळतील आणि तुमची पचनशक्तीही टिकून राहली.५- बाजारात मिळणाºया कोल्ड्रिंकच्या बाटल्या आजकाल सारेच जण येताजात ओठाला लावताना दिसतात. मुळातच ते घातक, पण पावसाळी वातावरणात तर ते जास्तच घातक. कारण मुळात कोल्ड्रिंकमुळे तुमच्या शरीरातील मिनरल्स, खनिज द्रव्याचं प्रमाण कमी होतं, कारण हे कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीरातील मिनरल्स शोषून घेतात.