शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
5
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
6
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
7
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
8
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
9
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
10
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
11
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
12
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
13
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
14
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
15
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
16
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
17
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
18
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
19
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
20
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

पावसाळी चिकचिकाटांतही ठेवा स्वत:ला फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 16:03 IST

उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर या गोष्टी कराव्याच लागतील..

ठळक मुद्देपावसाळ्यांत जड आहार बंद करावैयक्तिक स्वच्छता पाळापाणी उकळून प्याकोल्ड्रिंक्सपासून दूर राहा

- मयूर पठाडेपावसाळ्यात कसलं एकदम भारी वांटतं ना? सगळीकडे हिरवंगार रान पसरलेलं असतं, हा हिरवा निसर्ग तुम्हाला मोहिनी घालतोच आणि तुम्हीही निघता फिरायला या निसर्गाच्या कुशीत..आपल्या साºया चित्तवृत्ती निसर्गाच्या या सान्निध्यात फुलून येतात. निसर्गाशी आपण तादात्म्य पावतो आणि त्याची संगत कधीच सोडू नये असंही वाटतं..या साºया गोष्टी खºया आहेतच, पण खरंतर पावसाळ्यांत बºयाचदा यापेक्षा वेगळं चित्र आपल्याला दिसतं. सारखा पाऊस पडत असतो. सगळीकडे चिकचिक झालेली असते. डास, माशा, किडे यांचा फैलाव झालेला असतो. सारं वातावरण रोगट झालेलं असतं.. हे रोगट वातावरण तुम्हालाही त्याच्या कुशीत ओढतंच. त्यामुळेच या काळात बºयाचदा आपल्याला डल वाटतं. सारा प्रसन्नपणा आणि उत्साह गळून गेलेला असतो. काहीच करावंसं वाटत नाही. ओढूनताणून हा उत्साह आपल्याला टिकवावा लागतो.पण असं जर होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं?पावसाळ्याच्या दिवसात कसा टिकवून ठेवायचा आपला उत्साह?काही नाही, सोप्पं आहे. खाली दिलेल्या या गोष्टी करा, म्हणजे बघा, या पचपचलेल्या वातावरणातही तुम्ही फ्रेश राहता की नाही ते:

कसा टिकवायचा उत्साह?

१- सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कधीच जड आहार घेऊ नका. कितीही आवडला तरी. या काळात आपला आहार लाइटच हवा. भुकेपेक्षा चार घास जरा कमीच खा.२- काहीतरी काम करीत राहा. उत्साहवर्धक गोष्टी करीत राहा. पावसाळ्यात बºयाचदा लिथार्जी येते. काहीच करावंसं वाटत नाही. आपल्या आवडीचं काम करीत राहिलं तर ही लिथार्जी तुमच्यापासून दूर पळेल.३- पावसाळ्यात सर्वाधिक लक्ष द्यावं लागतं ते पर्सनल हायजिनकडे. या काळात जरा जास्तच स्वच्छता पाळावी लागते. ही स्वच्छता पाळली तर अनेक आजार तर तुमच्यापासून दूर राहतीलच, पण ढगाळ वातावरणातली नकारात्मकता तुम्हाला घेरणार नाही.४- या काळात पाणी शक्यतो उकळूनच प्या. पाणी उकळून प्याल्याने या वातावरणात होणारे जवळपास ९५ टक्के आजार तुमच्यापासून दूर पळतील आणि तुमची पचनशक्तीही टिकून राहली.५- बाजारात मिळणाºया कोल्ड्रिंकच्या बाटल्या आजकाल सारेच जण येताजात ओठाला लावताना दिसतात. मुळातच ते घातक, पण पावसाळी वातावरणात तर ते जास्तच घातक. कारण मुळात कोल्ड्रिंकमुळे तुमच्या शरीरातील मिनरल्स, खनिज द्रव्याचं प्रमाण कमी होतं, कारण हे कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीरातील मिनरल्स शोषून घेतात.