शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पाणी बचतीसाठी जि.प.चा पुढाकार

By admin | Updated: June 1, 2016 02:15 IST

‘पाणी जीवनाला फुलविणारे आहे, त्याला विनाशापासून वाचवा’ असा संदेश जिल्हा परिषद देत आहे.

अध्यक्षांचा सहभाग : कर्मचारी करणार जलबचतीचा संकल्पगोंदिया : ‘पाणी जीवनाला फुलविणारे आहे, त्याला विनाशापासून वाचवा’ असा संदेश जिल्हा परिषद देत आहे. यंदा जि.प.च्या इमारतीवर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला असून जि.प.च्या मागील भागात असलेल्या खड्ड्यात ते पाणी मुरविले जाणार आहे. लोकमतच्या जलमित्र अभियानाने प्रेरित होऊन हा संकल्प केला आहे.पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पाणी अडवा पाणी जिरवा तसेच अनेक उपक्रम राबविण्यात येतात, परंतु पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या छतावर पडणारे पाणी वाहून जाते. परंतू आता असे होणार नाही. छतावर पडणारे पाणी पाईपव्दारे खाली आणण्यात येईल. जि.प. इमातीच्या मागे एक मोठा खड्डा आधीच तयार केला आहे. परंतु त्या खड्ड्यात कचरा व माती असल्याने त्याला खोल करून पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.३१) स्वत: जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, जि.प.सदस्य रमेश अंबुले, ठाणा येथील जि.प. सदस्य शोभीलाल कटरे, सामान्य प्रशासन विभागाने उपमुख्य कार्यपालन अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी छताची पाहणी केली. पाण्याची बचत करण्यासाठी पावसाचे छतावर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टींग) तयारी सुरू केली आहे. जि.प.च्या इमारतीचे छत ८ ते १० हजार स्केअर फूटामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होईल.अखेर नळाला बसविल्या तोट्याजिल्हा परिषदेच्या इमारतीत अनेक ठिकाणी नळ आहेत. या ठिकाणी कर्मचारी अधिकारी यांच्या बरोबर कामासाठी जि.प. मध्ये येणारे लोकही लघुशंकेकरीता किंवा शौचालयात जातात. परंतू नळाच्या तोट्या अनेक दिवसांपासून तुटल्या असताना त्याच्या दुरूस्तीकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्यामुळे पाणी वाया जात होते. पाणी रोखण्यासाठी प्रत्येक नळाला तोट्या बसविण्यात आल्या आहेत.