शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST

बाराभाटी : असंख्य मावळे एकत्र करून शिवबांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यात कुठलीच विषमता नव्हती, जातीचा, समाजाचा भेदाभेद केला नाही. ...

बाराभाटी : असंख्य मावळे एकत्र करून शिवबांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यात कुठलीच विषमता नव्हती, जातीचा, समाजाचा भेदाभेद केला नाही. अशा शिलवान शिवाजी राजाचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करून नवा आदर्श घडवावा, असे प्रतिपादन संस्थापक-सचिव दिलीप रामटेके यांनी केले.

स्थानिक अक्षरा सामाजिक संस्थेत शिव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे भीमराव मेश्राम, रिना रामटेके, वैभव गजभिये, हर्षानंद रामटेके व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामटेके म्हणाले, ‘शिवबांची शिकवण ही समाजासाठी अतिशय महत्त्वाची आहे. स्त्रीचा आदर करणे खरे तर शिवरायांनी सन्मानपूर्वक शिकविल्याचे सांगितले.’ कार्यक्रमाचे संचालन व आभार आर.डी.रामटेके यांनी केले.