शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

बोअरमुळे वाढणार पाणी टंचाईची समस्या

By admin | Updated: March 6, 2015 01:45 IST

शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

केशोरी : शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शेतकरी विनापरवानगी एका शेतात दोन-तीन ठिकाणी मशीनव्दारे बोअर करून पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणाऱ्या गावातील विहिरींची पाण्याची पातळी कमी होऊन त्या आटत चालल्या आहेत. या प्रकाराने उन्हाळ्यात केशोरी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या परिसरात पाण्याची सिंचन व्यवस्था नसतानासुध्दा या भागातील शेतकरी उन्हाळी धानपीक घेतात. धानासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरण्यात येत आहे. तसेच एका बोअरवेलमधून पाणी पुरत नसल्याचे सांगून एक शेतकरी एका शेतावर दोन-दोन, तीन-तीन मशीनव्दारे बोअर करून जमिनीच्या भूगर्भातील पाण्याचा उपसा आवश्यकतेपेक्षा अधिक करीत आहेत.केशोरी येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होवून विहिरी पूर्णत: आटत चालल्या आहेत. आता फक्त मार्च महिना सुरू आहे. पूर्ण उन्हाळा अजून शिल्लक आहे. आताच विहिरीमधील पाणी आटत चालल्याने वेळीच प्रशासनाने याची दखल घेणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठ्या भिषण संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही व पाण्यासाठी वनवन भटकावे लागेल.विनापरवानगीने शेतात बोअर खोदण्याऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यास बंदी घालण्यात यावी आणि गावाशेजारी लागून असलेल्या जमिनीमध्ये बोअर मारण्यास शासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)