शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

माय-बाप तुम्हीच सांगा आता आम्ही राहायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया :  विमानतळाच्या जागेत असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने, बेघर झालेल्या १०-१५ कुटुंबीयांनी आपला डेरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मांडला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ते झोपड्या बांधून तेथे राहत असून, आता बघता-बघता ६-७ महिन्यांचा काळ लोटत आहे. असे असतानाही एखाद्या लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या कुटुंबीयांनी आता प्रशानसनाकडे हाक मारली असून, माय-बाप तुम्हीच सांगा राहायचे कुठे, असा सवाल केला आहे. बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही. पावसाळ्यात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत दिवस काढावे लागत आहे. त्यांच्या लहान-लहान मुलाबाळांच्या जीवालाही धोका आहे. मात्र, त्यांची दखल घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. अशात त्यांनी प्रशासनालाच आता राहायचे कोठे, असा सवाल केला आहे. डोक्यावर हक्काचे छत मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत