शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

माय-बाप तुम्हीच सांगा आता आम्ही राहायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया :  विमानतळाच्या जागेत असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने, बेघर झालेल्या १०-१५ कुटुंबीयांनी आपला डेरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मांडला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ते झोपड्या बांधून तेथे राहत असून, आता बघता-बघता ६-७ महिन्यांचा काळ लोटत आहे. असे असतानाही एखाद्या लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या कुटुंबीयांनी आता प्रशानसनाकडे हाक मारली असून, माय-बाप तुम्हीच सांगा राहायचे कुठे, असा सवाल केला आहे. बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही. पावसाळ्यात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत दिवस काढावे लागत आहे. त्यांच्या लहान-लहान मुलाबाळांच्या जीवालाही धोका आहे. मात्र, त्यांची दखल घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. अशात त्यांनी प्रशासनालाच आता राहायचे कोठे, असा सवाल केला आहे. डोक्यावर हक्काचे छत मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत