शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

माय-बाप तुम्हीच सांगा आता आम्ही राहायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया :  विमानतळाच्या जागेत असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने, बेघर झालेल्या १०-१५ कुटुंबीयांनी आपला डेरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मांडला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ते झोपड्या बांधून तेथे राहत असून, आता बघता-बघता ६-७ महिन्यांचा काळ लोटत आहे. असे असतानाही एखाद्या लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या कुटुंबीयांनी आता प्रशानसनाकडे हाक मारली असून, माय-बाप तुम्हीच सांगा राहायचे कुठे, असा सवाल केला आहे. बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही. पावसाळ्यात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत दिवस काढावे लागत आहे. त्यांच्या लहान-लहान मुलाबाळांच्या जीवालाही धोका आहे. मात्र, त्यांची दखल घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. अशात त्यांनी प्रशासनालाच आता राहायचे कोठे, असा सवाल केला आहे. डोक्यावर हक्काचे छत मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत