शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शिक्षकांच्या गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 01:01 IST

येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर नियंत्रण कुणाचे नाही अशी परिस्थिती डोळ्यासमोर आहे.

सुकडी/डाकराम : येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर नियंत्रण कुणाचे नाही अशी परिस्थिती डोळ्यासमोर आहे. येथील शिक्षकांचे दोन गट पडले असून शिक्षकांच्या गटबाजीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. याकडे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी आहे. सदर जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ग ५ ते १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे प्रभारी प्राचार्य असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शिक्षण शिकवणी करिता दुर्लक्ष होत आहे. या शाळेमध्ये शिक्षकामध्ये दोन गट निर्माण झाले असून काही शिक्षक शिक्षक खोली मध्ये बसून असतात. प्राचार्याची खोली बदलविल्याने प्राचार्यांचेही शिक्षकांकडे दुर्लक्ष होते. अनेक वर्गामध्ये विद्यार्थी गोंधळ करतात व तासिकांच्या वेळेमध्ये सुद्धा विद्यार्थी व शिक्षक चौकामध्ये जाणे-येण करतात. फेबु्रवारी महिन्याचा दुसऱ्या आठवड्यामध्ये १२ वी च्या बोर्डाची परीक्षा असून सुद्धा १२ वी चा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीची परीक्षा असून दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शिक्षकांच्या गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेचे अध्यक्ष यांचे सुद्धा लक्ष नाही. जि.प. सदस्य या शाळेचे अध्यक्ष असून शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना बरोबर शिकविता किंवा नाही याची दखल घेत नाही.