शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST

गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. गोंदियापासून तालुक्याचे अंतर १०० किलोमीटर आहे. जिल्ह्याच्या ...

गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. गोंदियापासून तालुक्याचे अंतर १०० किलोमीटर आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जनतेला अनेक कामानिमित्त जावे लागते. वेळेवर बस सेवासुद्धा उपलब्ध नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे रेल्वे सेवा पूर्णत: बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला गोंदियाला जाण्या-येण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो. पर्यायाने बस सेवेचा खर्चसुद्धा जास्त येतो. शासकीय कार्यालयातील अनेक कामे वेळेवर होत नाही. पर्यायाने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे सेवा ही गोरगरिबांसाठी अल्प खर्चात परवडणारी सेवा आहे. त्यामुळे गाेरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करुन रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे. गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडी सुरू झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जनतेला फारच सोयीस्कर होईल. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठीसुद्धा ही गाडी सुरू झाल्यास सोयीचे होईल. त्यामुळे ही गाडी सुरू करण्याची मागणी दिलीप सोनवाने व परिसरातील प्रवाशांनी केली आहे.