शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत रयत बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे व इतर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल उपलब्ध व्हावा या उद्देशातून शेतकरी ...

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे व इतर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल उपलब्ध व्हावा या उद्देशातून शेतकरी ते थेट ग्राहक रयत बाजारामुळे जोडण्यात येत आहेत. या अभियानामुळे शेतकरी भाजीपाला ठोक विक्रेत्याला विकत न देता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दलालाला जाणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानुसार कारंजा येथील बाजारात तालुक्यातील ग्राम चुटीया, खमारी, वडेगाव, कासा, कारंजा येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळे, गूळ, काळा तांदूळ, काळा धान विक्रीकरिता आणला होता. या रयत बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, कृषी उपसंचालक विष्णू साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी रयत बाजाराला भेट देऊन उत्पादक शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधला. उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार शेतमालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले, तसेच ग्राम बिरसोला येथील प्रसिद्ध गुळाची खरेदी केली. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे, कृषी पर्यवेक्षक वामन टेंभुर्णे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन उपस्थित होते. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे आयोजन आत्माअंतर्गत करण्यात आले होते. बाजारासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कलेवार, नंदनवार, कृषी पर्यवेक्षक मेंढे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सहायक व कृषी मित्रांनी सहकार्य केले.