शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शंभूटोला ते माल्ही रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

आमगाव तालुक्यातील महारीटोला, शंभुटोला ते माल्ही या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ता बांधकामात डांबराचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. गिट्टी देखील निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देबांधकामाची चौकशी करुन कार्यवाही करा : गावकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील शंभुटोला ते माल्ही या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ता बांधकामाची संबंधित विभागाने चौकशी करुन कारवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.आमगाव तालुक्यातील महारीटोला, शंभुटोला ते माल्ही या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ता बांधकामात डांबराचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. गिट्टी देखील निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.सदर बांधकामात कंत्राटदार आणि सा.बां.चे अभियंता यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात गावकºयांनी कंत्राटदार, अभियंत्याला जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीतून केला आहे. या रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.यासंबंधिचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिले. शिष्टमंडळात होलीराम शिवणकर, रामप्रसाद पारधी, गजानन शेंडे, दिनेश शेंडे, बलीराम फुंडे, योगेश शिवणकर, घनश्याम मेेंढे, ज्वालाप्रसाद पारधी, चंद्रभान शेंडे, प्रमोद लिल्हारे, संदीप लिल्हारे यांचा समावेश आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा