शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ंगोवंश हत्येमुळे बैलांचा तुटवडा

By admin | Updated: May 11, 2014 23:51 IST

ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्‍यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते.

 ंरावणवाडी : ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्‍यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते. मात्र या बदलत्या काळानुसार कसायाच्या अमानवीय कृत्यामुळे गोधनाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे यावेळी बैलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना या कृत्याचा जबर फटका बसून बैलजोड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या परिस्थितीमुळे गोधनांच्या किंमतीत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी शेतकर्‍याला बैलजोडी खरेदी करणे कठीण झाले आहे. आजच्या काळात शेतीचे कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतकरी व बैल यांचे नाते अतूट असून बैलाशिवाय शेतकरी शेती करुच शकत नाही. या आधुनिक युगात कितीही यंत्र-तंत्र विकसित झाले तरीही बैलजोडीचे महत्त्व कायम राहणार आहे. मागील काळापासून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने शेतकर्‍यांना चांगल्या बैलजोडीचा सतत तुटवडा भासत आहे. बाजारात बैलांच्या किमतीत भरमसाठ वाढ होऊन बैल खरेदी शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गोवंशाची खरेदी करुन कत्तल करणार्‍या दलालांना ते जनावरे विकत आहे. या दलालांवर नियंत्रण नसल्याने गोवंश खरेदी करणार्‍यांची सक्रियता वाढली आहे. कत्तल खाण्यासाठी गोवंशाची खरेदी करणार्‍यांवर शासनाने कठोर कायदे न केल्यामुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी १० ते १२ हजार रूपयांची बैलजोडी खरेदी करीत होता. आज मात्र त्या बैल जोडीची किमत ३० ते ४० हजारांवर पोहोचली आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी जनावरे विकायला काढतात. याचाच फायदा घेऊन दलाल कमी किमतीत जनावरे खरेदी करून ते कत्तल खान्यात पोहोचवितात. मात्र आज परत त्यांचीच गरज भासत आहे. (वार्ताहर)