शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

बलिदान देणाऱ्यांचा विसर

By admin | Updated: August 29, 2015 01:52 IST

भारताच्या स्वातंत्र्यासाठी उठलेली ठिणगी १८५७ पासून विक्राळ रूप घेत गेली. ९० वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला.

बबनराव वानखेडे : क्रांतिज्योत यात्रेत पद्मपूर येथे मार्गदर्शनआमगाव : भारताच्या स्वातंत्र्यासाठी उठलेली ठिणगी १८५७ पासून विक्राळ रूप घेत गेली. ९० वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. या ९० वर्षांच्या काळात लाखो लोकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आम्ही विसरलो आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण करून देण्यासाठी गुरूदेव सेवा मंडळातर्फे क्रांतिज्योत यात्रा सुरू करण्यात आली, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे यांनी केले.गुरूकुंज आश्रमातर्फे आयोजित क्रांतिज्योत यात्रेप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात फार मोठी कामगिरी केली. चिमूर, आष्टी, यावली व बेनोरा येथे १६ आॅगस्ट १९४२ रोजी संघर्ष पेटविला. परंतु राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत टाकण्यात आले नाही. शासनाने त्वरित राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत घालावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे गुरूदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी भागवत निस्ताने, सांगलीचे दिलीप गायकवाड, अभियंता डॉ. रघुनाथ साबळे, एकनाथ गोहत्रे, तपाडे गुरूजी, दिलीप कठाळे, अमर वानखेडे, राहुल खेडकर, मुख्याध्यापक शरद उपलवार, सरपंच सीता पाथोडे, उपसरपंच पुरूषोत्तम किरणापुरे, अशोक चुटे, पुनाराम भांडारकर, शंकर वारंगे, ज्ञानिराम ठाकरे, यशोदा रहिले, गंगा हुकरे, कमला हुकरे, गीता शेंडे, डॉ. भरतलाल हुकरे, हभप एम.ए. ठाकूर उपस्थित होते. या वेळी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमासाठी आडकू वंजारी, नरेश रहिले, जगदीश चुटे, ललीत भांडारकर, निर्मला बहेकार, हिरण तावाडे, लक्ष्मी हुकरे, लक्ष्मी मेंढे, पार्वता डोये, भागरथा भांडारकर, सरस्वता भांडारकर, अनुसया कोरे, देवला बहेकार, सीता वारंगे, दमयंती भंडारी, फागुलाल डुंबरकांबळे, वीणा डोये, सीताराम भांडारकर आदी भाविकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)