शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बलिदान देणाऱ्यांचा विसर

By admin | Updated: August 29, 2015 01:52 IST

भारताच्या स्वातंत्र्यासाठी उठलेली ठिणगी १८५७ पासून विक्राळ रूप घेत गेली. ९० वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला.

बबनराव वानखेडे : क्रांतिज्योत यात्रेत पद्मपूर येथे मार्गदर्शनआमगाव : भारताच्या स्वातंत्र्यासाठी उठलेली ठिणगी १८५७ पासून विक्राळ रूप घेत गेली. ९० वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. या ९० वर्षांच्या काळात लाखो लोकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आम्ही विसरलो आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण करून देण्यासाठी गुरूदेव सेवा मंडळातर्फे क्रांतिज्योत यात्रा सुरू करण्यात आली, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे यांनी केले.गुरूकुंज आश्रमातर्फे आयोजित क्रांतिज्योत यात्रेप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात फार मोठी कामगिरी केली. चिमूर, आष्टी, यावली व बेनोरा येथे १६ आॅगस्ट १९४२ रोजी संघर्ष पेटविला. परंतु राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत टाकण्यात आले नाही. शासनाने त्वरित राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत घालावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे गुरूदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी भागवत निस्ताने, सांगलीचे दिलीप गायकवाड, अभियंता डॉ. रघुनाथ साबळे, एकनाथ गोहत्रे, तपाडे गुरूजी, दिलीप कठाळे, अमर वानखेडे, राहुल खेडकर, मुख्याध्यापक शरद उपलवार, सरपंच सीता पाथोडे, उपसरपंच पुरूषोत्तम किरणापुरे, अशोक चुटे, पुनाराम भांडारकर, शंकर वारंगे, ज्ञानिराम ठाकरे, यशोदा रहिले, गंगा हुकरे, कमला हुकरे, गीता शेंडे, डॉ. भरतलाल हुकरे, हभप एम.ए. ठाकूर उपस्थित होते. या वेळी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमासाठी आडकू वंजारी, नरेश रहिले, जगदीश चुटे, ललीत भांडारकर, निर्मला बहेकार, हिरण तावाडे, लक्ष्मी हुकरे, लक्ष्मी मेंढे, पार्वता डोये, भागरथा भांडारकर, सरस्वता भांडारकर, अनुसया कोरे, देवला बहेकार, सीता वारंगे, दमयंती भंडारी, फागुलाल डुंबरकांबळे, वीणा डोये, सीताराम भांडारकर आदी भाविकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)