शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गिधाडी येथे रोहयोत भ्रष्टाचार

By admin | Updated: July 2, 2016 02:02 IST

गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गिधाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात

ग्रा.पं. सदस्यांचा आरोप : खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनगोंदिया : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गिधाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन नांदगाये यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी खंडविकास अधिकारी यांना निवदेन दिले आहे.प्राप्त माहितीनुसार, गिधाडी येथे मागील सहा महिन्यापूर्वी अकुशलमध्ये प्रेमलाल ठाकरे ते भागवत रहांगडाले यांच्या शेतातपर्यंत ५५० मीटर पांदन रस्ता व मागील दोन वर्षांपूर्वी अकुशलमध्ये भास्कर पटले ते छगनलाल जयतवार यांच्या शेतापर्यंत ७५० मीटर पांदन रस्ता बनविण्यात आला होता. सदर दोन्ही पांदन रस्त्यांवर सन २०१६-१७ मध्ये मागील २० दिवसांपूर्वी ५५० मीटर लांब असलेल्या पांदन रस्त्याचे १२८ ब्रॉस मुरूम अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आले. तसेच दुसऱ्या ७५० मीटर पांदन रस्त्यावर १४५ ब्रॉस मुरूम अंदाजपत्रकात समाविष्ट असून १२८ ब्रॉस व १४५ ब्रॉस मुरूमाची लीज ग्रामपंचायतद्वारे काढण्यात आली.सदर कामात नियमाप्रमाणे मजुरांना काम मिळण्याच्या दृष्टीने मजुरांच्या हातून खोदकाम करणे गरजेचे होते. तशी अंदाजपत्रकात तरतूदसुद्धा आहे. परंतु सरपं रेखा संजय मेश्राम, सचिव मनिष यू. खाडे, कंत्राटी अभियंता व ग्रामरोजगार सेवक नरेंद्र रहांगडाले यांनी नियमांना धाब्यावर ठेवून स्वत:च्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने दोन्ही पांदन रस्त्याच्या मुरूम खोदाईचे काम जेसीबीद्वारे करण्यात आले. त्यामुळे गावातील अनेक मजूर सदर योजनेच्या कामापासून वंचित ठरले आहेत.तसेच सदर ५५० मीटर पांदन रस्त्यावर १२८ ब्रॉस मुरूम घालणे आवश्यक होते. परंतु केवळ ७८ ब्रॉस मुरूम टाकून पसरविण्यात आले. तर ७५० मीटर असलेल्या पांदन रस्त्यावर १४५ ब्रॉस मुरूम टाकणे गरजेचे असताना फक्त ९५ ब्रॉस मुरूम टाकून तात्काळ पसरविण्यात आले. यात सदर पदाधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने संगनमत केले होते. सदर कामे संबंधित अभियंता यांच्या देखरेखीत करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटी अभियंता ५५० मीटर पांदन रस्त्यावर एकही दिवस आले नाही. दुसऱ्या थछ० मीटर पांदन रस्त्यावर एक दिवस भेट दिली. सदर दोन्ही रस्त्यांवर मुरूम पसरविण्याचे काम मजुरांना रोजंदारीने देणे आवश्यक होते. परंतु प्रति ब्रॉस ६० रूपये प्रमाणे ठेक्यामध्ये केवळ आठ ते १० मजुरांना देण्यात आले. या प्रकारामुळे सरपंच रेखा संजय मेश्राम, सचिव मनिष यू. खाडे, कंत्राटी अभियंता, रोजगारे सेवक नरेंद्र रहांगडाले यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट आहे.