शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रस्ता खडीकरणाच्या कामात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:36 IST

गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना कोणतेही मस्टर न काढता व बाहेरील मजूर लावून काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देबांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर : सीईओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना कोणतेही मस्टर न काढता व बाहेरील मजूर लावून काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाच्या कामात गिट्टी, मुरुम या साहित्याची रॉयल्टी न काढता विना रॉयल्टीने यात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या कामात मुरूमाऐवजी विहिरीतील मलमा वापरण्यात आला. निकृष्ट दर्जाचे साहित्त्य वापरुन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने अल्पावधीत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाºया वाहन चालकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. या कामावर बांधकाम साहित्य टाकण्याचे व घोटाई करण्याचे काम एका कंत्राटदाराला पेटी कंत्राट पध्दतीने देण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे करताना गावातील मजुरांना प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र ग्रामपंचायतने या कामावर बाहेरील मजूर लावून गावातील मजुरांना कामापासून वंचित ठेवले. या कामात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावातील मजुरांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार गोरेगाव व गटविकास अधिकारी पं.स. गोरेगाव यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे.नाल्यावरील बांधकामावर प्रश्नचिन्हमहाजनटोला- नवाटोला या रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्यावर सिंमेटचे बांधकाम करायचे होते. तसेच सिमेंट क्रांकीटचे बेस तयार करण्याची गरज होती. मात्र तसे न करता मातीवरच क्रांकीट टाकण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी या नाल्याला पूर येतो. तसेच शालेय विद्यार्थी सुध्दा याच नाल्यावरुन ये-जा करतात. निकृष्ठ बांधकामामुळे पावसाळ्यात नाल्यावरील बांधकाम वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल परिसरातील गावकºयांनी उपस्थित केला आहे.