शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रानडुकरांनी केली पिकांची नासाडी

By admin | Updated: March 31, 2017 01:16 IST

रक्ताचे पाणी करून शेतकरी आज शेती करीत आहेत. अशात मात्र ऐनवेळी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी झाल्यास

राका (पळसगाव) येथील प्रकार : भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणीसौंदड : रक्ताचे पाणी करून शेतकरी आज शेती करीत आहेत. अशात मात्र ऐनवेळी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी झाल्यास कर्जबाजारी झालेला शेतकरी आणखीच कर्जाच्या खाईत जातो. अशीच काहीशी घटना येथील राका (पळसगाव) येथे घडली. रानडुकरांनी पिकांची नासाडी केल्याने येथील शेतकरी हतबल झाला असून नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात धान हेच प्रमुख पीक असतानाच कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे आज शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. यातूनच मौजा राका (पळसगाव) येथील शेतकरी तुकाराम राघोबा उपरीकर यांनी आपल्या शेतामध्ये मका आणि मुुगाची लागवड केली होती. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पीकाची नासाडी केली. वन्यप्राण्यांच्या हैदोसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपन करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन विभाग शेतकऱ्याच्याच मानगुटीवर बसते. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवून न घेता शासनाने वन्य प्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपरीकर यांनी केली आहे.(वार्ताहर)