शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
3
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
4
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
5
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
6
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
7
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
8
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
9
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
10
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
11
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
12
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
13
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
14
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
15
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
16
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
17
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
18
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
19
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
20
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

तालुक्यात पावसाने घातले थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST

सालेकसा : संपूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ पडतो की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना पडला होता. मात्र, २ दिवसांपासून सतत ...

सालेकसा : संपूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ पडतो की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना पडला होता. मात्र, २ दिवसांपासून सतत बरसलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणासह शिरपूरबांध व कालिसराड धरण भरलेले आहे. यात पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले व त्यामुळे नदीकाठावरील परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील २ दिवसांपासून बरसलेल्या दमदार पावसामुळे पुजारीटोला धरणात ९५ टक्के जलसाठा झाला होता. शिरपूरबांध धरणात ३४ टक्के तर कालीसराड धरणात ८० टक्के पाणीसाठा झाला होता. या धरणांच्या पाण्याच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाल्याने पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे १-१ फुटाणे शुक्रवारी (दि.१०) उघडण्यात आले होते, तसेच पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने, नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.