शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

केशोरी येथील मुख्य रस्त्यावर तयार झाले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST

पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता, डांबरीकरण निघालेल्या भागात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन ...

पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता, डांबरीकरण निघालेल्या भागात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांना अडचण जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. केशोरी गावामधून अर्जुनी मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी या एकच मार्गाचा जास्त उपयोग होत असल्याने, रात्रंदिवस या मार्गाने नागरिक तथा वाहने धावत असतात. या रस्त्यावरील डांबरीकरणाचा स्तर उखडून खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून राहत आहे. बऱ्याच कालावधीपर्यंत या खड्ड्यात पाणी साचून राहत असून, त्यापासून चिखल तयार होत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखल उडून कपडे खराब झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन किमान रस्त्यावर मुरुम टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

..............