शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्रबोधनाला साहित्याचा जोर, फुलला काव्याचा गुलमोहर

By admin | Updated: February 9, 2016 01:35 IST

परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शनिवारी दुपारी कवी संमेलन साजरे झाले.

युवा वर्गाचा सहभाग : कवी व साहित्यिकांची हजेरीबाराभाटी : परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शनिवारी दुपारी कवी संमेलन साजरे झाले. त्यावेळी अध्यक्ष हरिश्चंद्र लाडे, डॉ. नूरजहा पठान, प्रा. मिलिंद रंगारी व अनिल मेश्राम यांच्या उपस्थितीत राज्याभरातील कवींनी हजेरी लावली. यामध्ये जास्तीत जास्त युवा कवींचा सहभाग होता. यावेळी नागपूरचे प्रा. प्रवीण कावळे, प्रकाश कावळे, जगदिश राऊत, सुरेश वंजारी, शीला आठवले, प्रा. मंगेश जनबंधू, डॉ. गुलाब मुळे, एकनाथ बुध्दे, सिध्दार्थ वालदे, रोशन पिल्लेवान, संजय सायरे, दिगांबर चनकापुरे, पुरूषोत्तम डोंगरे, सुरेश करणासे, करूणा मून, अस्मिता मेश्राम, अहल्या रंगारी, पांडुरंग नंदागवळी, नामदेश कानेकर, मनोज बोरकर, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र बोरकर, नंदकुमार खोब्रागडे, सरिता रामटेके, के.ए. रंगारी असे अनेक कवी उपस्थित होते. त्यांनी प्रेम, शेतकऱ्यांच्या व्यथा, माय-आई आणि चळवळीच्या संदर्भात चारोळी, कविता सादर केल्या. मिळाली राजगादी तुम्हाला नाही बहुजनांचा राजा, माय-बाप आपला झालाहा बाबासाहेब समजा... जीव भाटतया...तिथेच ओवावा धागाग,बाई दुखाच्या कष्टाने लिपाव्या भेगा ग...त्याचप्रमाणे मुलांसाठी पाळणासुध्दा गायला. अशा विविध विषयांच्या कविता ऐकवून पिंपळगाववासीयांना मंत्रमुग्ध केले. कविसंमेलनाचे संचालन प्रा. रेवाराम खोब्रागडे यांनी केले. आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कविसंमेलनामध्ये प्रबोधन करणाऱ्या कविता, व्यथा दु:ख, वेदना, आई तर मनमोहक बेधुंद असणारे प्रेम या विषयांवर कवितांच्या सादरीकरणाने काव्य गुलमोहर बहरला.-हरिश्चंद्र लाडे, कवी, पालांदूर (भंडारा)मी शिक्षण घेताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या जाण्याचे कारण असे की, माझा अभ्यास, चळवळीच्या खाणा-खुणा, मी सहन केलेल्या वेदना व्यथा, आमच्या समाजातील सामान्य जनतेचे दु:ख, वेदना आणि चळवळीची स्थिती याची मुख्य कारणे आहेत. सामाजिक नीतिमूल्ये रुजवताना मी साहित्यातून, विचारातून व्यक्त करून आम्ही परिवर्तन नक्कीच घडवून आणणार. हे काम फक्त तरूणच करू शकतात. जागा हो, तरूणा जागा हो.प्रा. वैशाली रामटेके, साहित्यिक, संमेलनाध्यक्ष.