शहरं
Join us  
Trending Stories
1
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
2
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
3
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
4
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
5
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
6
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
7
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
8
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
9
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
11
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
12
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
13
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
14
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
15
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
16
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
17
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
18
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
19
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
20
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी

ओवारा कालव्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: May 31, 2017 01:18 IST

ओवारा प्रकल्प तयार होऊन जवळपास १५ वर्षांचा काळ लोटला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत.

शेतकऱ्यांना शिक्षा : प्रकल्प असूनही सिंचनापासून दूर लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : ओवारा प्रकल्प तयार होऊन जवळपास १५ वर्षांचा काळ लोटला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. प्रकल्पाचे काम सुरू असताना कालवे तयार करण्यात आले; मात्र अनेकदा कालवे पावसाळ्यात फुटल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नाही. ओवारा कालव्याची एवढी खस्ता हालत असताना शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे. यावर्षी रबीकरिता कारूटोला, सलंगटोला, हेटी, सातगाव, रुंगाटोला, साखरीटोला येथील शेतीला पाणी देण्यात आले. मात्र धरणात जे पाणी रबी निघाल्यानंतर शिल्लक आहे, ते पाणी कालव्यास पिण्याकरिता सोडण्यात यावे, अशी यावर्षी जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र जलाशयात पाणीसाठा नाही, असे सांगून अधिकारी मोकळे होत आहेत. तर शिल्लक पाणी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशानंतर सोडला जाईल, अशी उडवाउडवीचे उत्तर शेतकऱ्यांना व लोकप्रतिनिधींना ओवारा प्रकल्पाचे अधिकारी देत आहेत. जवळपास अनेक वर्षांपासून तयार झालेले कालवे फुटत आहेत. त्यांच्यावर चालढकल काम करून शेतकऱ्यांची सांत्वना केली जाते. मात्र वस्तुस्थिती एवढी गंभीर आहे की कालवे नादुरूस्त असल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ शकत नाही. हा प्रकार तब्बल दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. कालव्याच्या कामाकरिता बजेटमध्ये निधी नाही. निधी आल्यानंतर काम सुरू होईल, अशी उडवाउडवीचे उत्तरे अधिकारी देत आहेत. आता पावसाळा लागण्याच्या काळ जवळ आला आहे. निधी आल्यानंतर काम केव्हा होईल, याबाबद शंका असून पावसाळ्यात कालव्याची कामे होणार नाहीत व शेतकऱ्यांना खरीप पिकाकरिता पाणी मिळणार नाही, अशी येथील अधिकाऱ्यांची कार्यपध्दती आहे. देवरी येथील जुन्या प्रकल्प अधिकारी कार्यालयामागे ओवारा प्रकल्पाचे कार्यालय आहे. मात्र येथील उपविभागीय अधिकारी पालेवार यांचे दर्शन होत नाही. कार्यरत चपराशी कार्यालयात मिळत नाही. शाखा अभियंता यांचे वेळापत्रक निश्चित माहीत नाही. ओवारा प्रकल्पाच्या कालव्या संदर्भात खंत जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी व्यक्त केली आहे.