शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

लग्न समारंभावरही राहणार पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड ...

या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड व एफआरआय आदी कारवाई करण्याचे आदेशात सांगण्यात आले आहे. ज्यांना लग्नाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या घरी प्रशासनाची चमू जाऊन कोरोना नियम समजून सांगतील. त्यांनतर लग्नाच्या वेळेवर पोलीस प्रशासन स्वत: उपस्थित राहून नियमांचे पालन होत आहे की नाही यावर करडी नजर ठेवणार आहे, जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची कलम ५१, ५५, ५६ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १९ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे हे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी ५० व्यक्ती लग्नसमारंभात उपस्थित राहण्याची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचे वाढते संक्रमण व मृत्यूचे प्रमाण वाढल्याने केवळ २५ व्यक्तीच उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्रशासनाचे लक्ष कमी असल्याने बेधडक नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली असल्याने जिल्हा भीषण कोरोनाच्या संकटात सापडलेला आहे. अशातच लग्नसमारंभात बेजबाबदारपणाने वागणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे.