शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

लग्न समारंभावरही राहणार पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड ...

या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड व एफआरआय आदी कारवाई करण्याचे आदेशात सांगण्यात आले आहे. ज्यांना लग्नाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या घरी प्रशासनाची चमू जाऊन कोरोना नियम समजून सांगतील. त्यांनतर लग्नाच्या वेळेवर पोलीस प्रशासन स्वत: उपस्थित राहून नियमांचे पालन होत आहे की नाही यावर करडी नजर ठेवणार आहे, जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची कलम ५१, ५५, ५६ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १९ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे हे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी ५० व्यक्ती लग्नसमारंभात उपस्थित राहण्याची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचे वाढते संक्रमण व मृत्यूचे प्रमाण वाढल्याने केवळ २५ व्यक्तीच उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्रशासनाचे लक्ष कमी असल्याने बेधडक नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली असल्याने जिल्हा भीषण कोरोनाच्या संकटात सापडलेला आहे. अशातच लग्नसमारंभात बेजबाबदारपणाने वागणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे.