शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभावरही राहणार पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड ...

या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड व एफआरआय आदी कारवाई करण्याचे आदेशात सांगण्यात आले आहे. ज्यांना लग्नाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या घरी प्रशासनाची चमू जाऊन कोरोना नियम समजून सांगतील. त्यांनतर लग्नाच्या वेळेवर पोलीस प्रशासन स्वत: उपस्थित राहून नियमांचे पालन होत आहे की नाही यावर करडी नजर ठेवणार आहे, जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची कलम ५१, ५५, ५६ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १९ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे हे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी ५० व्यक्ती लग्नसमारंभात उपस्थित राहण्याची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचे वाढते संक्रमण व मृत्यूचे प्रमाण वाढल्याने केवळ २५ व्यक्तीच उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्रशासनाचे लक्ष कमी असल्याने बेधडक नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली असल्याने जिल्हा भीषण कोरोनाच्या संकटात सापडलेला आहे. अशातच लग्नसमारंभात बेजबाबदारपणाने वागणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे.