शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कागदी पिशव्या, पेपर बॅग डे साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे किती गरजेचे आहे, ...

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे किती गरजेचे आहे, याची जागरुकता समाजात व विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. संस्था उपाध्यक्ष नंदिनी भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना व महिला बचत गटातील महिलांना कागदी पिशव्या तयार करण्याचे व रिना बिसेन यांनी कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. पिशव्या तयार करण्यासाठी रंगीत पेपर, ब्राऊन पेपर व बातमी पत्रांचा उपयोग करुन सुंदर पिशव्या महिलांनी व विद्यार्थ्यांनी तयार केल्या. उत्तम कागदी पिशव्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थाध्यक्ष वर्षा भंडारकर यांनी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून असे उपक्रम राबविणे ही महत्वाची बाब आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जागृती ही काळाची गरज झालेली आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात अश्विनी फाये, कोमल बचत गट, लाडली बचत गटाच्या सुशीला कोठेवार, मॉ जिजाऊ आदिवासी महिला बचत गटाच्या ज्योती कोठेवार, रिना बिसेन, शिव भांडारकर, निशू कोठेवार, साक्षी, परी, समीक्षा, रोहित, पियूष, नैतिक इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या पिशव्यांच्या वापराने आपला देश नक्कीच एक दिवस प्लास्टिकमुक्त होईल व प्रदूषणाला आळा बसेल. यासाठी विद्यार्थ्यांनी जागृती करीत काही पिशव्या औषधी विक्रेत्यांना व काही दुकानदारांना देण्यात आल्या.