शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

कागदी पिशव्या, पेपर बॅग डे साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे किती गरजेचे आहे, ...

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे किती गरजेचे आहे, याची जागरुकता समाजात व विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. संस्था उपाध्यक्ष नंदिनी भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना व महिला बचत गटातील महिलांना कागदी पिशव्या तयार करण्याचे व रिना बिसेन यांनी कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. पिशव्या तयार करण्यासाठी रंगीत पेपर, ब्राऊन पेपर व बातमी पत्रांचा उपयोग करुन सुंदर पिशव्या महिलांनी व विद्यार्थ्यांनी तयार केल्या. उत्तम कागदी पिशव्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थाध्यक्ष वर्षा भंडारकर यांनी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून असे उपक्रम राबविणे ही महत्वाची बाब आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जागृती ही काळाची गरज झालेली आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात अश्विनी फाये, कोमल बचत गट, लाडली बचत गटाच्या सुशीला कोठेवार, मॉ जिजाऊ आदिवासी महिला बचत गटाच्या ज्योती कोठेवार, रिना बिसेन, शिव भांडारकर, निशू कोठेवार, साक्षी, परी, समीक्षा, रोहित, पियूष, नैतिक इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या पिशव्यांच्या वापराने आपला देश नक्कीच एक दिवस प्लास्टिकमुक्त होईल व प्रदूषणाला आळा बसेल. यासाठी विद्यार्थ्यांनी जागृती करीत काही पिशव्या औषधी विक्रेत्यांना व काही दुकानदारांना देण्यात आल्या.