शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही

By admin | Updated: March 3, 2017 01:17 IST

ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते.

शेतकरी समस्याग्रस्त : शेती पाण्याअभावी धोक्यातआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या हुकुमशाहीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना फटका बसत असतो. येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीकरिता पाणी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली, मात्र आता परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांचे रबीतील पीक पाण्याअभावी वाळत आहे. त्या शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याची मागणी जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे. ओवारा प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी धान उत्पादनासाठी मिळत नाही. अनेकदा मागणी करून अधिकारी निमित्त करून पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी रबी असो की खरीप असो, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. ठिकठिकाणी कालवे फुटलेले आहेत, भेगा पडल्या आहे. मात्र अधिकारी आपल्या मनमर्जीने पाणी सोडतात. काळव्याचे काम जेव्हा अधिकाऱ्यांनी वेळ मिळतो तेव्हा करतात. मात्र शेतकऱ्यांची समस्या कशा प्रकारे सोडविली जाऊ शकते, याचे नियोजन अधिकाऱ्यांना नाही. अनेकदा समस्यांचे निवेदन देऊन समाधान काढत नाही. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी पंधरे यांनी केली असुन कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)