शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही

By admin | Updated: March 3, 2017 01:17 IST

ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते.

शेतकरी समस्याग्रस्त : शेती पाण्याअभावी धोक्यातआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या हुकुमशाहीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना फटका बसत असतो. येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीकरिता पाणी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली, मात्र आता परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांचे रबीतील पीक पाण्याअभावी वाळत आहे. त्या शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याची मागणी जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे. ओवारा प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी धान उत्पादनासाठी मिळत नाही. अनेकदा मागणी करून अधिकारी निमित्त करून पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी रबी असो की खरीप असो, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. ठिकठिकाणी कालवे फुटलेले आहेत, भेगा पडल्या आहे. मात्र अधिकारी आपल्या मनमर्जीने पाणी सोडतात. काळव्याचे काम जेव्हा अधिकाऱ्यांनी वेळ मिळतो तेव्हा करतात. मात्र शेतकऱ्यांची समस्या कशा प्रकारे सोडविली जाऊ शकते, याचे नियोजन अधिकाऱ्यांना नाही. अनेकदा समस्यांचे निवेदन देऊन समाधान काढत नाही. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी पंधरे यांनी केली असुन कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)