शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

मोबाईलने घालविली मेमरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

...........असे का होते.... - प्रत्येक व्यक्तीच्या मेेंदूमध्ये शाॅर्ट मेमरी असते, या मेमरीचा वापर करुन लॉग टाईम मेमरी तयार होते. ...

...........असे का होते....

- प्रत्येक व्यक्तीच्या मेेंदूमध्ये शाॅर्ट मेमरी असते, या मेमरीचा वापर करुन लॉग टाईम मेमरी तयार होते.

- मोबाईल आणि रेडिमेडमुळे शार्ट मेमरीचा वापर होणेच बंद झाले आहे. त्यामुळे रिकॉल होत नाही.

- याच सर्व कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा नंबर लक्षात राहत नाही. त्यामुळे आपल्या दुसऱ्यावर विसंबून राहण्याची सवय लागते.

..........हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे...

-आपण दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा दररोज रात्री घेतला पाहिजे.

- मोबाईल अथवा कॉम्प्युटरचा अधिक वापर करणे टाळले पाहिजे.

- कामात मन लागण्यासाठी अथवा एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान लावला पाहिजे. आपल्या बुद्धीचा अधिक वापर केला पाहिजे.

........मुलांना ,आजोबाला नंबर्स पाठ कारण.....

आजोबा

माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. मला मोबाईलचे फारसे काम पडत नाही. मोबाईल म्हणजे विनाकारणचा खर्च आहे. ज्या व्यक्तींना बोलायचे त्यांना प्रत्यक्ष जाऊन बोलतो. त्यामुळे मला माेबाईलची गरज भासत नाही.

........

आई

घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आली आहे. रोज मजुरी करुन मी काम करते. माझा मोबाईल बंद पडला आहे. पण मला अनेकांचे नंबर मुखपाठ आहेत. मोबाईल न वापरण्याचा हा फायदाच आहे.

...........

लहान मुलगी

मी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात ऑफलाइन शिक्षण पद्धती शाळेचा अभ्यास करीत आहे.त्यामुळे मोबाईलचे काम पडले नाही; मात्र मला अनेक नंबर लक्षात आहेत. त्यावरुन मला संपर्क साधता येतो.

.............

कोट

प्रत्येक व्यक्तीला आपली मेमरी अधिक तल्लख ठेवायची असेल आणि ती अधिक पॉवर फुल करायची असेल तर दररोज आपल्या मेमरीला रिकॉल करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोबाईलसह रेडिमेडचा वापर टाळणे गरजेचे आहे.

- डॉ. लोकेश चिरवतकर,मानसोपचार तज्ज्ञ

..........