शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

मोबाईलने घालविली मेमरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

...........असे का होते.... - प्रत्येक व्यक्तीच्या मेेंदूमध्ये शाॅर्ट मेमरी असते, या मेमरीचा वापर करुन लॉग टाईम मेमरी तयार होते. ...

...........असे का होते....

- प्रत्येक व्यक्तीच्या मेेंदूमध्ये शाॅर्ट मेमरी असते, या मेमरीचा वापर करुन लॉग टाईम मेमरी तयार होते.

- मोबाईल आणि रेडिमेडमुळे शार्ट मेमरीचा वापर होणेच बंद झाले आहे. त्यामुळे रिकॉल होत नाही.

- याच सर्व कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा नंबर लक्षात राहत नाही. त्यामुळे आपल्या दुसऱ्यावर विसंबून राहण्याची सवय लागते.

..........हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे...

-आपण दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा दररोज रात्री घेतला पाहिजे.

- मोबाईल अथवा कॉम्प्युटरचा अधिक वापर करणे टाळले पाहिजे.

- कामात मन लागण्यासाठी अथवा एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान लावला पाहिजे. आपल्या बुद्धीचा अधिक वापर केला पाहिजे.

........मुलांना ,आजोबाला नंबर्स पाठ कारण.....

आजोबा

माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. मला मोबाईलचे फारसे काम पडत नाही. मोबाईल म्हणजे विनाकारणचा खर्च आहे. ज्या व्यक्तींना बोलायचे त्यांना प्रत्यक्ष जाऊन बोलतो. त्यामुळे मला माेबाईलची गरज भासत नाही.

........

आई

घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आली आहे. रोज मजुरी करुन मी काम करते. माझा मोबाईल बंद पडला आहे. पण मला अनेकांचे नंबर मुखपाठ आहेत. मोबाईल न वापरण्याचा हा फायदाच आहे.

...........

लहान मुलगी

मी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात ऑफलाइन शिक्षण पद्धती शाळेचा अभ्यास करीत आहे.त्यामुळे मोबाईलचे काम पडले नाही; मात्र मला अनेक नंबर लक्षात आहेत. त्यावरुन मला संपर्क साधता येतो.

.............

कोट

प्रत्येक व्यक्तीला आपली मेमरी अधिक तल्लख ठेवायची असेल आणि ती अधिक पॉवर फुल करायची असेल तर दररोज आपल्या मेमरीला रिकॉल करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोबाईलसह रेडिमेडचा वापर टाळणे गरजेचे आहे.

- डॉ. लोकेश चिरवतकर,मानसोपचार तज्ज्ञ

..........