शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता ...

तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता उलट पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची सरसकट अट रद्द करून पन्नास क्विंटलची अट घातली, तरीसुद्धा शेतकरी ओरडला नाही. मात्र, आता बोनसची पन्नास टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सर्व शेतकऱ्यांना भीक न देता हक्काचा सरसकट संपूर्ण बोनस देण्यात यावा. आता पेरणीच्या हंगामाला सुरुवात झाली, खत घेणे, कीटकनाशक औषधी, मजुरांची मजुरी देणे, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ट्रॅक्टरचे वाढलेले भाडे, कोरोनाचे संकट, हाताला काम नाही, अशात सरकारने सरसकट संपूर्ण ७०० रुपये बाेनस देण्याची मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत कळविण्यात आले.