शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता ...

तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता उलट पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची सरसकट अट रद्द करून पन्नास क्विंटलची अट घातली, तरीसुद्धा शेतकरी ओरडला नाही. मात्र, आता बोनसची पन्नास टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सर्व शेतकऱ्यांना भीक न देता हक्काचा सरसकट संपूर्ण बोनस देण्यात यावा. आता पेरणीच्या हंगामाला सुरुवात झाली, खत घेणे, कीटकनाशक औषधी, मजुरांची मजुरी देणे, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ट्रॅक्टरचे वाढलेले भाडे, कोरोनाचे संकट, हाताला काम नाही, अशात सरकारने सरसकट संपूर्ण ७०० रुपये बाेनस देण्याची मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत कळविण्यात आले.