शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकलेखा समितीचे दायित्व महत्त्वपूर्ण

By admin | Updated: September 13, 2015 01:36 IST

देशात स्वातंत्र्यानंतर प्रगतीसोबत भ्रष्टाचारही वाढीस लागला. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकशाही पद्धतीने आरूढ होणाऱ्या सरकारकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे.

अग्रवाल : दिल्लीतील संमेलनात समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभागगोंदिया : देशात स्वातंत्र्यानंतर प्रगतीसोबत भ्रष्टाचारही वाढीस लागला. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकशाही पद्धतीने आरूढ होणाऱ्या सरकारकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकलेखा समितीचे योगदान आणि दायित्व महत्वपूर्ण ठरू शकते, असे प्रतिपादन राज्य विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.दिल्ली येथे दि.८ व ९ सप्टेंबरला संसद सभागृहात केंद्र तथा सर्व राज्यांच्या विधीमंडळ लोकलेखा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे संमेलन झाले. त्यात आ.अग्रवाल बोलत होते.या संमेलनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले. यावेळी लोकसभा उपाध्यक्ष थम्बी दुरई, केंद्रीय संसदीय लोकलेखा समितीचे सभापती के.व्ही. थॉमस, समितीचे प्रधान सचिव मिश्रा, संमेलन संयोजक खा.निशिकांत दुबे, मुख्य वक्ता खा.दुष्यंतसिंग उपस्थित होते.यावेळी बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, राज्य सरकारला समितीसाठी जास्त जबाबदार बनविणे गरजेचे आहे. या समितीच्या माध्यमातूनच विविध राज्यांमधील मंत्रालयात चालणाऱ्या भ्रष्टाचारावर अंकुश लावता येईल तसेच समितीला अधिक लोकभिमुख करता येईल. या दोन दिवसीय संमेलनात सात सत्र झाले. संमेलनाचा समारोप लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांच्या उपस्थितीत झाला. (जिल्हा प्रतिनिधी)